Team Khandesh Live News
-
करिअर
आकांक्षा म्हेत्रे करणार ट्रॅक सायकलिंग मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व
जळगांव | सायकलिंग हा खेळ एक फॅशन म्हणून आकांक्षाने सुरूवात केली होती. रोज अतिशय शिस्तबध्द पध्दतीने तीने कठोर मेहनत करून…
Read More » -
वाघनगर येथे १९ रोजी शिव जयंतीनिमित्त कार्यक्रम
जळगाव | सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वाघनगर आणि सकल मराठा समाज वाघनगर यांच्यातर्फे शिव जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
Read More » -
संस्था
कोदोली गावातील जिल्हा परिषद शाळेचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार
जामनेर | जामनेर तालुक्यातील कोदोली गावातील पहिली ते चौथीच्या जिल्हा परिषद शाळेचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती…
Read More » -
जळगाव
जळगावात नरेडको प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन
जळगाव । नाशिक येथील नरेडकोतर्फे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क मैदान येथे प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More » -
गणोर येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोल्यांचा तुटवडा; ग्रामस्थांची नवीन खोल्यांसाठी मागणी
मुबारकपूर, ता. शहादा : तालुक्यातील गणोर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि अपुऱ्या वर्ग खोल्यांमुळे शिक्षणाचा…
Read More » -
जळगाव
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न
जळगांव | भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान उत्तर महारातील जळगांव , धुळे , नंदुरबार जिल्ह्याची विभागीय कार्यशाळा आज भाजपा…
Read More » -
संस्था
चाळीसगाव संघाने पटकावले विजेतेपद, प्रिंट मीडिया जळगाव संघ ठरला उपविजेता
जळगाव | पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीग पर्व १ चा समारोप सोहळा दि.१२ फेब्रुवारी रोजी जळगावात…
Read More » -
बीसीए, एमबीए प्रवेश परीक्षेच्या अर्ज नोंदणीस २० मुदतवाढ
जळगाव | बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए तसेच एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या परीक्षेच्या…
Read More » -
ट्रॅक्टरखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; रावेर तालुक्यातील घटना
रावेर | शेतातून तुर ट्रॉलीत भरून आणताना ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरच्या धुडाखाली दाबले जाऊन सुनील भिका कोळी (३९, रा…
Read More » -
करिअर
साहित्याला शिक्षणाची जोड दिल्यास उत्तम रचनाकार तयार होतील : माजी कुलगुरू डॉ. चटपल्ली
जळगाव | स्पर्धात्मक युगात शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणामुळे शिस्त, चारित्र्य निर्माण होते. समाजात महत्व मिळते. शैक्षणिक क्षेत्रात नाभिक समाजबांधवांनी गेले…
Read More »