Team Khandesh Live News
-
मतदार यादीत नाव आणि नोंदणीसह इतर तपशील अद्ययावत करण्याचे आवाहन
जळगाव| महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी…
Read More » -
डॉ. राजेंद्र भारूड यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने आदिवासी विभागात प्रचंड खळबळ..
जळगाव | मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीत आदिवासी कोळी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी आदिवासी विकास व संशोधन प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.राजेंद्र…
Read More » -
एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशन तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणी पाल्यांचा सत्कार समारंभ संपन्न
जळगांव | एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशन, जळगांव ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २८/०७/२०२४, रविवार रोजी दुपारी २.३०…
Read More » -
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन साजरा
जळगाव | येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने शहरातील जय भवानी मंडळ संचालित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात…
Read More » -
जळगाव -जालना रेल्वेमार्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय साडेतीन हजार कोटी निधीस मंजुरी
जळगांव | अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असलेल्या जालना- जळगाव ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत साडेतीन हजार कोटींचा निधी…
Read More » -
31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
नाशिक | उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा दौरा निमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे हे…
Read More » -
“लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य या मार्गावर मनुष्य मार्गस्थ झाला तरच त्याचे जीवन कल्याणकारी” – शासनदीपक परमपुज्य श्री सुमितमुनिजी महाराज साहेब
जळगांव | आत्मशुद्धतेसाठी चार मार्ग सांगितले जातात. लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य या मार्गावर मनुष्य मार्गस्थ झाला तरच त्याचे जीवन कल्याणकारी…
Read More » -
*मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचे आंदोलन*
मुंबई | प्रमाणपत्राबाबत सनदी अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोरच ‘बोगस’ असा उल्लेख केल्याने आदिवासी कोळी समाजाने सह्याद्री अतिथीगृहात रुद्रावतार धारण केले. दरम्यान, सरकारने…
Read More » -
(no title)
जळगांव | सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर चार मार्गाने समजून घेता येते. आपल्या…
Read More » -
शिवबा नगर,माऊली नगर या भागात रस्ते नसल्यामुळे नागरिक त्रस्त
जळगाव- शहरातील वाघ नगर परिसरात शिवबा नगर,माऊली असून या भागात रस्ते नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी…
Read More »